उदे गं अंबे, उदे!!

उदे गं अंबे उदे

भारत हा उत्सवप्रिय देश आहे. या देशात वर्षभर काही ना काही उत्सव साजरे होत असतात.. नुकताच दहा दिवसांचा गणेश उत्सव साजरा करण्यात आला आणि आता नवरात्री उत्सव दोन दिवसावर येऊन ठेपला आहे. “नवरात्र” आदिशक्ती जगन्माता दुर्गेचा हा उत्सव. हिंदू संस्कृती ही शिवउपासने बरोबरच शक्तीउपासनेला तेवढेच महत्व देते.

सत्ताधाऱ्यांचे बौद्धिक ‘गहाणखत’?

गहाणखत

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील गोष्ट आहे, छत्रपतींना पैश्याची गरज होती. राजांनी विचार केला काय करावे? शेवटी सावकारकडे गेले आणि कर्जाची मागणी केली. सावकाराने छत्रपतींना काही तरी तारण ठेवण्याची मागणी केली. त्यावर राजे उद्गारले ‘अरे मी काय तारण ठेवणार, माझ्या मालकीचे काय आहे..

हवामान बदलाचे गहिरे संकट!

हवामान

यासाठी उच्चशिक्षीत युवकांनी शेतीला एक आव्हान म्हणुन स्विकारावे, आणि आपल्या ज्ञानाचा वापर शेती विकसितकरणासाठी उपयोगी आणावा. आज सर्वच क्षेत्रात तंत्रज्ञानाने फार मोठी झेप घेतली स्वप्नवत वाटणार्‍या अनेक गोष्टी विज्ञानाने सहजशक्य बनविल्या पण शेती व्यवसाय या तंत्रज्ञानापासून काहीसा दुरच राहीला असल्याचे दिसते.

महात्मा गांधी – माणसाचा महामानव आणि महामानवाचा महात्मा

महात्मा गांधी

अर्थात, बंदुकीच्या गोळीने माणूस संपतो पण त्याचे विचार संपविता येत नाही, ही बाब महात्मा गांधी यांच्यापासून ते डॉ. दाभोळकर यांच्यापर्यंत वारंवार सिद्ध झाले आहे. पण, ही बाब या प्रवृत्तीच्या ध्यानात येत नाही, हे खरं दुर्दैव. महात्मा गांधीजींची हत्या करण्यात आल्यानंतर अवघ्या जगाने त्यांचा विचार स्वीकारला. देशात आजही गांधीजींच्याच विचारांचाच उदोउदो केला जातो.

विकासाची झिंग चढलेल्या भ्रष्ट व्यवस्थेचे बळी…

भूकबळी

आता हेच बघा ना.. देशातील कुपोषण आणि भूकबळी रोखण्यासाठी सरकारने कितीतरी कल्याणकारी योजना आणल्या. अंत्योदय, अन्न सुरक्षा यासारख्या योजनांच्या माध्यमातून गरीब निराधार जनतेला स्वस्तात धान्य उपलब्ध करून देण्याचा सरकारी उपक्रम खरोखरच स्तुत्य. परंतु, जसे पोटाला भाकरी बांधून भूक जात नाही..

आधार कार्ड ला घटनात्मक ‘आधार’ किती? यासाठी सुप्रीम कोर्टाचा मापदंड

आधार कार्ड

सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दिलेला निकाल ‘संतुलित आणि ऐतिहासिक म्हणायला हवा. अर्थात, न्यायालयाने आधारच्या वैधतेवर शिक्कमोर्तब केले असले तरी आधार कायद्यातील ३३ (२) हे कलम रद्द केले आहे. या कलमानुसार नागरिकांच्या प्रमाणीकरणाची माहिती पाच वर्षांपर्यंत साठवून ठेवण्याची तरतूद होती.

बोक्यांच्या हाती शिंक्याची दोरी देऊन थांबेल का राजकारणाचे गुन्हेगारीकरण

राजकारणाचे गुन्हेगारीकरण

राजकारण गुन्हेगारीमुक्त व्हावे, हा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेस मांडला होता. आता सर्वोच्च न्यायालयाने राजकारणाचे गुन्हेगारीकरण संपवून शुद्धीकरण करण्याची एक नामी संधी पंतप्रधानांना उपलब्ध करून दिली आहे.

‘तिहेरी तलाक बंदी’ सामाजिक न्यायाचे पाऊल!

तिहेरी तलाक

जगातील ५७ मुस्लिम देशांपैकी जवळपास सर्वच मुस्लिम राष्ट्रांमध्ये तिहेरी तलाकची प्रथा रद्दबातल करण्यात आलेली आहे. भारतातही न्यायालयात दाखल होणारे खटले मुस्लिम महिलांची खदखद व्यक्त करत होते. अर्थात, कायदा करतअसताना ‘विविधतेतील एकता’ कायम राहिली पाहिजे. कोणत्याही धर्माच्या वैयक्तिक अधिकारात सरकार हस्तक्षेप करत आहे, ही भावना जनतेमध्ये निर्माण व्हायाला नको.

आंबेडकर-ओवेसी यांच्या दलित-मुस्लिम राजकीय मैत्रीची ‘वंचित आघाडी’

ओवेसी

राजकारण हे बुद्धिबळाच्या पटावर प्यादी हलवावीत तसे चालू असते. त्यातल्या प्रत्येक डावपेचाचा अर्थ निकाल लागेपर्यंत ठामपणे सांगता येत नाही. किंबहुना, प्रतिस्पर्ध्याला आपल्या खऱ्या डावपेचांचा अंदाज येऊ नये, ही खऱ्या चतुर खेळाडूची खरी चाल असते. डाव टाकण्यात आणि डाव रचण्यात माहीर असलेले असे अनेक खेळाडू महाराष्ट्राच्या राजकारणात आहेत.

बाजवांचा फुसका ‘बाजा’? (पाकिस्तानचे दुटप्पी धोरण)

पाकिस्तानचे दुटप्पी धोरण

भारत आणि पाकिस्तान हे एकमेकांचे शेजारी राष्ट्र….. पाकिस्तानचा जन्म हा भारताबरोबरचाच. पण जन्मापासूनच त्यांच्या भाळी रक्तपात आणि अस्थिरता लिहली असल्याने त्याची अधोगती झाली. याउलट भारतात राजकीय आणि सामाजिक शांतता असल्याने भारताने प्रगती साधली. पाकिस्तान सुरवातीपासूनच भारताविषयी शत्रुत्वाची भावना बाळगून आहे.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय