‘अटल’ युगाची समाप्ती!

Atal Bihari Vajpayee

स्वतःला समाजाचा सेवक संबोधून देशातील जनतेसाठी ‘व्यष्टि’ चे बलिदान करण्याचा संकल्प करणाऱ्या ह्या ओळी कुण्या एका सध्या कवी किंवा लेखकांच्या नाहीत. तर, भारतीय राजकारणात एका स्तंभाच्या रूपात स्थापन झालेल्या युगपुरुष अटल बिहारी वाजपेयी यांच्या आहेत. ‘जगण्याला जीवन म्हणावे अशी माणसं शतकातून एखाद्या वेळेला जन्माला येतात’ या पु. ल.च्या वाक्यांची सत्यता पटविणारे जे काही मोजके दुर्मिळ व्यक्तिमत्व आहेत, त्यापैकी एक म्हणजे अटल बिहारी वाजपेयी.

कुठून निघालो, कुठे पोहोचलो?

woman-in-india

स्त्रीचे स्थान उच्च आहे, म्हणूनच आपल्या संस्कृतीमध्ये ‘मातृदेवो भव’ असे म्हटले जाते. गायीला गोमाता, जमिनीला भूमाता, नदीला लोकमाता, देशाला भारतमाता, इतकंच काय तर अगदी ईश्वरालाही ‘विठाई माऊली’ संबोधण्याची आपली परंपरा.

स्वतंत्र दिन विशेष….

swatantra-din-vishesh

“तमाम भारतीयांनी हाल अपेष्टा अणि त्यागातून मिळवलेल्या स्वातंत्र्याच्या या पवित्र क्षणी, आम्ही भारत व भारतवासीयांच्या सेवेसाठी स्वत:स अर्पित करत असून, प्राचीन परंपरा लाभलेल्या या पावन भूमीची प्रतिष्ठा व वैभव पुन्हा एकदा प्राप्त करून देण्यासाठी आम्ही सर्वतोपरी आपले योगदान देण्यास कटिबद्द आहे..”….. सात दशकांपूर्वी आजच्याच दिवशी ही शपथ घेवून स्वंतत्र भारताचा नवा अध्याय सुरु झाला होता

दुष्काळाचे सावट!

farmer

गेल्या तीन चार वर्षापसून लहरी पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पार उद्ध्वस्त केले आहे. पेरणीच्या काळात पाऊस पडतो. मात्र ऐन दानाभरणीच्या वेळी निसर्गाची अवकृपा होते आणि उत्पदनाला फार मोठा फटका बसतो. जिल्ह्यात सोयाबीन पिकाची सरासरी सर्वाधिक आहे. कापूस, उडीद मुंग तूर मका अशा पिकांची मोट्या प्रमाणात लागवड केल्या जाते.

||गुरु परमात्मा परेषु||

||गुरु परमात्मा परेषु||

‘सदगुरु सारिखा असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी..’ या ओवीतून संत ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णलेला गुरूचा महिमा अत्यंत बोलका आहे. अनादी काळापासुन ‘गुरु’ समाजात वंदनीयच राहिले आहेत.

कलाम…सलाम..! (Missile Man – Dr. APJ. Abdul Kalam)

Dr. APJ Abdul Kalam

वैज्ञानीक क्षेत्रातील एवढा मोठा माणूस पण त्याचा बडेजाव त्यांनी कधी मिरवला नाही. वैज्ञानिकापासून ते लहान मुलांपर्यंत ते जिव्हाळ्याचा संवाद साधू शकत होते म्हणूनच ते देशात एवढे लोकप्रीय झाले. ‘श्रेष्ठता तुमच्या कार्याने तयारे होते, ती अपघाताने येत नाही असे प्रेरणादायी विचार मांडणाऱ्या डॉ. कलाम यांच्या श्रेष्ठत्वाची जाण १९८१ मध्ये सरकारला झाली त्यांना पदमभूषण देऊन गौरविण्यात आले

होऊ द्या तोटा, ग्राहक आहे मोठा..!

mahavitran-rate-hike

हजारो कोटी रुपयांचा तोटा भरून काढायसाठी महावितरण कंपनीने पुन्हा नव्या जोमाने वीज ग्राहकांवर सक्तीची दरवाढ लादून, विजेचे झटके द्यायचा निर्धार केला आहे. महावितरणच्या नव्या धोरणानुसार १०० युनिटपेक्षा जास्त विजेचा वापर करणा-या घरगुती ग्राहकांना ही दरवाढ सोसावी लागण्याची शक्यता आहे.

संघर्ष अजून संपलेला नाही!

manachetalks

छोट्याछोट्या गुन्ह्यांसाठी सुद्धा जेव्हा कठोर शिक्षेची हमी निर्माण होईल, तेव्हा गुन्हेगारीला आळा बसणं सोपं होईल. अर्थात ही प्रक्रिया सोपी नाही. परंतु बलात्कार थांबवायचे असतील तर.. “व्यवस्थापरिवर्तन”साठी मेहनत तर घ्यावीच लागेल..!!!

तीर्थ विठ्ठल.. क्षेत्र विठ्ठल!

pandhari-wari

चैत्र, माघी, आषाढ़ी आणि कार्तिकी अश्या चार वाऱ्या वारकऱ्यांनी कराव्यात असा संप्रादायात संकेत आहे. परंतु आषाढ़ी आणि कार्तिकिला अधिक महत्व देण्यात येते. कारण या दिवशी खुद्द परब्रह्म् परमात्मा पांडुरंग आपल्या भक्तांची वाट पाहत असतो. ‘आषाढ़ी कार्तिकी विसरु नका मज | सांगतसे गुण पांडुरंग || असं भावविभोर वर्णन संत नामदेव महाराज करतात. असा हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक, सामाजीक आणि पारमार्थिक महाउत्सव..

Swaminathan Aayog ला बगल देऊन हमीभावाचे मृगजळ ?

Swaminathan Aayog

कृषी शात्रज्ञ एम.एस. स्वामिनाथन यांच्या नेतृतवाखालील आयोगाने उत्पादन खर्चावर आधारित पन्नास टक्के नफा देण्याची शिफारस सरकारला केली होती. हमीभाव ठरविण्यासाठी सी-२ हे सूत्र त्यांनी सांगितले होते. यानुसार पीक घेताना बियाणे, खते, रासायनिक औषधे, मजुरीचा खर्च, सिंचन, इंधन, कृषी अवजारे, यंत्रसामग्री, जनावरांवर होणारा खर्च धरून दीडपट हमीभाव देण्याचे स्वामीनाथन यांचे सूत्र होते.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय