Author: हर्षद दीपाली दिलीप माने
आज स्वराज्याचे कार्य पुन्हा एकदा घडवण्याची गरज आहे. अशा वेळी पुन्हा एखादा शिवबा जन्माला येण्याची वाट पाहण्यापेक्षा तुमच्यात अससेल्या शिवबाला एक जाग द्या . आऊसाहेबांनी जी शक्ती महाराजांना दिली, तुकाराम महाराजांनी आणि समर्थांनी जो मंत्र राजांना दिला, महाराजांनी जो मंत्र या महाराष्ट्राला दिला तो तुमच्या शरीरातही सुप्त वास करीत आहे. त्याला जागे करा. तुमच्यातल्या शिवरायांना जागे
इथे गरीबांचे उत्पन्न एक टक्क्याने वार्षिक वाढते आणि एक टक्के श्रीमंतांचे सत्तर टक्क्यांनी तर आर्थिक सल्लागार साहेब इनकम टॅक्स आणि इंडायरेक्ट टॅक्सच्या नोंदणीकृत करदात्याची वाढलेली संख्या आणि संघटित क्षेत्रातील ३० किंवा ५० टक्क्यांनी वाढलेला रोजगार कुठल्या तिरडीवर बांधायला घेऊ?
स्वामी विवेकांनदांनी म्हटले आहे, एक स्वप्न पहा आणि ते पूर्ण करण्यासाठी आपले तन-मन त्यासाठी झोकून द्या. दिवसरात्र फक्त त्याचाच विचार करा!
मराठी समाज एक्सलंट होऊ दे!
मानवसमूहाच्या अनुभवाने पाहिलेले रंग जितके मनमोहक असतील तितकी त्या रांगोळीत अधिक मोहकता असेल. ह्या रांगोळीतील विविध रंग म्हणजे त्या समूहाच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक विचारांची तिच्या अस्तित्वापासून झालेली घुसळण!