Category: इतिहास

सुनीती चौधरी आणि शांती घोष

सात वर्षे तुरुंगवास भोगल्या नंतर प्रसिद्ध डॉक्टर झालेली ही क्रांतिकारी मुलगी विलक्षण होती

वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी तिने एका जुलमी ब्रिटीश दंडाधिकाऱ्याला गोळ्या घातल्या, त्यावर ऐतिहासिक खटला चालला आणि तिने ७ वर्षे तुरुंगवास ही भोगला. मात्र पुढं स्वतंत्र भारतात डॉक्टर म्हणून प्रसिद्धी मिळवली. भारताच्या अमृत महोत्सवात, विस्मृतीत...

शनिवारवाडा पाडण्याचा प्रस्ता

जेव्हा पुण्याला मोकळा श्वास हवा’ म्हणून “शनिवारवाडा पाडण्याचा प्रस्ताव” मांडला गेला

1732 ला शनिवार वाडा बांधून पूर्ण झाला. याची वास्तुशांत शनिवारी झाली, म्हणून हा शनिवारवाडा. तर या शनिवारवाड्याला शहर स्वच्छ करण्याच्या योजनेअंतर्गत पाडण्याची शिफारस करण्यात आली होती….

अल्बर्ट आईन्स्टाईन आणि जर्मनीचे नाझी यांचे संबंध एडॉल्फ हिटलर

जनतेचा ब्रेनवॉश करण्यासाठी अडॉल्फ हिटलरच्या हुकूमशाहीची पाच तंत्र!

हिटलर ज्याला आपण अतिशय माजलेला, उन्मत्त हुकूमशहा मानत आलोय, अशा माणसाचे कधी काळी करोडोच्या संख्येने अनुयायी होते आणि नुसतेच अनुयायी नाही तर तथाकथित कट्टर राष्ट्रप्रेमी आणि हिटलरचे अंधभक्त होते असं म्हणायला हरकत नाही.

जातीव्यवस्था कशी निर्माण झाली? आरक्षण टक्केवारी तक्ता महाराष्ट्र आरक्षणाचे जनक कोण

भारतातल्या आरक्षणाचा रियालिटी चेक!!

थोडक्यात चर्चा करण्या इतका सोपा विषय हा नक्कीच नाही पण आरक्षणाचा मुद्दा जातीभेदावर चर्चा केल्याशिवाय अपूर्णच आहे. तेव्हाच्या राज्यकर्त्यांना जातीवर आधारित असे आरक्षण आणण्याची गरज का वाटली असेल?

राणी लक्ष्मीबाईंच्या वंशजांची सद्यस्थिती

राणी लक्ष्मीबाईंच्या वंशजांची सद्यस्थिती ऐकून हैराण व्हाल

ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी, योद्धांनी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवलं त्या घरातल्या माणसांचं पुढे काय झालं, या स्वातंत्र्याचा उपभोग ते घेताहेत का, सरकारनं जाहीर केलं त्याप्रमाणे प्रत्येक स्वातंत्र्य वीराच्या कुटुंबाला सरकारकडून आधार मिळतोय का असे एक ना अनेक प्रश्न असतात. मग आपण साजरा करतो तो खरंच स्वातंत्र्य दिन म्हणावा की नुसताच बेगडीपणा??? अशाच एका कुटुंबाची, कुटुंब कोणतं माहित आहे? चक्क वीरांगना झाशीच्या राणीचं!! स्वतंत्र भारतातली सद्यस्थिती काय आहे ते आपण या लेखात पाहुया… 

काश्मीर

काश्मीर – धोरणलकवा, शोकांतिका कि आणखी काही – भाग ३

विलीनीकरण झाल्यावर आणि भारतीय सैनिकांनी रक्त सांडल्यावर काश्मीर पाकिस्तानात जाणे शक्य नाही, ते स्वतंत्र होणे हि शक्य नाही हे वास्तव शेख अब्दुल्ला आणि त्यांच्या काश्मिरी जनतेने आंधळेपणाने नाकारले, काश्मीर भारतापासून तोडणे कालत्रयी शक्य नाही हे पाकिस्तानने कधी समजून घेतले नाही, आणि काश्मिरी लोकांना पूर्वीही आणि आजदेखील भारतात राहायचे नाही हे भारतीय जनतेला कळत नाही.

अकबर बिरबलाच्या गोष्टी

अकबर बिरबलाच्या गोष्टी खऱ्या आहेत की दंतकथा!!

१५८६ साली आताच्या पाकिस्तानात असलेलता स्वात खोऱ्यात झालेल्या एका लढाईत बिरबल शाहिद झाल्याचा उल्लेख काही ठिकाणी आढळतो. परन्तु इतिहासात कुठेही अकबर बिरबलाच्या कहाण्यांचे पुरावे पाहायला मिळत नाहीत.

झलकारीबाई

कोण होती झाशीची वीरांगना झलकारीबाई?

राणीला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी पुढे सरसावली ती वीर झलकारीबाई. राणीची जागा घेऊन झलकारीबाई इंग्रज सैन्याशी लढत राहिली. तिने इंग्रज सैन्याचं लक्ष आपल्यावर एकवटलं आणि दुसरीकडून राणी लक्ष्मीबाई सुरक्षित बाहेर निघू शकली. दिवसाच्या अंताला इंग्रज सैन्याला समजलं कि आपण जिच्याशी लढतो ती राणी लक्ष्मीबाई नसून झाशीची एक स्त्री सैनिक आहे.

हिरकणी कथा

हिरकणी कथा

रायगडाचे दरवाजे बंद झाले की फक्त वारा आणि पाऊसच गडावर पोहचायचा. हिरा जाऊन दरवाज्या जवळ असणार्‍या शिपायांना विनवणी करू लागली. पण काही उपयोग झाला नाही. तिला गडावरून घरी जाणं गरजेच होतं. तिचा तान्हुला तिची वाट पाहत होता. तान्ह बाळ आई शिवाय किती वेळ राहणार होते…

१ मे

संयुक्त महाराष्ट्र आणि जागतिक कामगार दिनाचा ज्वलंत आणि रोचक इतिहास!!

विसरू नये असा हा १ मे चा इतिहास आज मी तुमच्यासाठी घेऊन आले… महाराष्ट्रदिनाचा ज्वलंत इतिहास जितका रोचक तितकाच जागतिक कामगारदिनाचा सुद्धा… मी १९५८ मध्ये जन्मले त्यामुळे या घटनांशी माझा काही संबंध आला नाही पण लहानपणापासून या गोष्टी ऐकत आलेय…

error: © Copyrights 2022. All rights reserved!