१०७ वर्षांपूर्वीची दंतकथा बनून राहिलेलं टायटॅनिक वाचू शकलं असतं का?

टायटॅनिक

४६ हजार टनापेक्षा जास्त वजन असणाऱ्या टायटॅनिक ची निर्मिती हारलेंड एंड वॉल्फ शिपयार्ड ने केली होती. थॉमस एन्ड्रू ह्याचा मुख्य आर्किटेक्ट होता. आर.एम.एस. टायटॅनिक चं सारथ्य कॅप्टन एडवर्ड स्मिथ ह्यांच्याकडे होतं. ह्याच्या प्रथम वर्गाच्या श्रेणी मध्ये सुखवस्तू लोकांसाठी सगळ्या सोयी सुविधा केलेल्या होत्या अगदी स्विमिंगपूल, वाचनालय. व्यायामशाळा अश्या सगळ्या गोष्टी त्यात समाविष्ट होत्या.

३ एप्रिल, दैदिप्यमान इतिहास घडवणाऱ्या शिवाजी महाराजांची पुण्यतिथी

शिवाजी महाराजांची पुण्यतिथी

रायगडावर पाऊल ठेवताच माती मस्तकी लागावी हीच इच्छा असते. जग्दिष्वराच्या मंदिरातून बाहेर पडून माघारी तसाच फिरलो. समाधीकडे जाण्याची ताकद ह्या पायात उरलीच नाही रायगड खूपदा केलाय पण खूप कमी वेळा समाधी जवळ जाऊन येण्याच्या योग आला….

वाळवंटी जमीन असलेलं दुबई इतकं बलाढ्य कसं बनलं?…..

दुबई

दुबई हा देश इतका समृद्ध कसा झाला अवघ्या २० वर्षात. २० वर्षांपूर्वी केवळ वाळवंटाची भूमी असलेला हा देश एक जागतिक केंद कसा बनला? दुबई हे पूर्ण जगातले तीन नंबरचे ट्रॅव्हल डेस्टिनेशन आहे. इंटरनॅशनल पॅसेंजरच्या ट्राफिक चा विचार केला तर दुबईचे एअरपोर्ट हे जगातले सर्वात व्यस्त एअरपोर्ट आहे.

शास्त्र आणि शस्त्र यांचा उत्कृष्ठ मिलाप असणारे शूरवीर संभाजी राजे

संभाजी महाराज

आपल्या अल्पश्या शासनकाळात त्यांनी १२० युद्ध केले आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे यातले एकही हरले नाही. त्यांच्या पराक्रमाने वैतागून, त्रासून बादशहा औरंगजेबाने शपथ घेतली होती कि जोपर्यंत संभाजींना हरवणार नाही तोपर्यंत आपला किमोन्श डोईवर चढवणार नाही.

कठीण परिस्थितीतून तावून सुलाखून निघालेला देश इस्रायल!!

इस्रायल

इस्रायल, या पृथ्वीवरचा एकुलता एक यहुदी देश!! भौगोलिकदृष्ट्या पाहिलं तरहा देश एवढा छोटा आहे की अमेरिकेच्या कॅलिफोर्निया मध्ये असे २० इस्रायल समावतील. आणि लोकसंख्या एवढी कमी की आपल्या मौनी अमावस्येला जो कुंभमेळा भरतो त्यात चार पाच इस्रायल तर आपण दोन तासात आंघोळ घालून पाठवून देऊ.

पानिपताचं युद्ध मराठे का हरले? आणि का घडतं पानिपत?

पानिपत

सर्वात कमी वेळात, समोरासमोरच्या युद्धात सर्वात जास्त लोक मारले गेले, आतापर्यंत झालेलं जगातलं सर्वात संहारक युद्ध आहे, पानिपत! पानिपत ही मराठी माणसाच्या मनावरची एक जखम आहे, पानिपतावर एक अख्खी मराठी पिढीच नष्ट झाली. पानिपत झालं नसतं तर इंग्रज भारतावर राज्य करु शकले असते का?

शत्रूला नामोहरम करणारा शिवाजी महाराजांचा गनिमीकावा आपणही शिकला तर

शिवाजी महाराज

बर्‍याचशा देशांमध्ये, एकाहुन एक रणनिती आखणारे, निर्भय, बेडर, शुरवीर आणि सरस असे सेनापती होऊन गेले! ज्युलियस सीझर, अलेक्झेंडर, नेपोलियन आणि अलिकडच्या काळात ग्लॅड्स्टन, चर्चिल, हिटलर, मुसोलिनी आणि अशा बर्‍याच जणांनी युद्धशास्त्राच्या इतिहासात आपलं नाव नोंदवलयं! एक सेनानायक म्हणुन हे सगळे आपापल्या ठिकाणी महान आणि श्रेष्ठ आहेत. पण शिवाजी महाराजांसमोर आपण आपोआपच नतमस्तक होतो.

माहित आहे का? चीनमध्ये फटाक्यांची सुरुवात बांबू जाळून केली गेली!!

फटाके

हा त्या चिनी लोकांसाठी रोमांचकारी अनुभव होता. या भोळ्याभाबड्या लोकांना हा ठाम विश्वास होता कि वाईट आत्मा असतात. आणि हा बांबूचा स्फोट त्या मृतात्म्यांना घाबरवण्यासाठी पुरेसा आहे. कारण यामागचं विज्ञान त्यांच्यापासून कोसो दूर होतं. मृतात्म्यांना घालवणं हा त्यांच्यासाठी एक शुभ संकेत होता.

पारशी परिवारात लग्न करून इंदिराचे आडनाव गांधी कसे झाले?

इंदिरा

खरं पाहिलं तर इंदिरा आपल्या आईसोबत जेव्हा भोवालीला गेली तेव्हा फिरोज पहिल्यांदा तिच्या आयुष्यात आला. काळ होता साधारण १९४०-४१ चा. देश काहीसा स्वातंत्र मिळवण्याच्या उंबरठ्यावर होता. एव्हाना फिरोजने किमान दोनदा तरी तिला लग्नाची मागणी घातली होती. आनंदभवनात सर्वत्र सहजतेने वावरणारा आणि आता भोवालीला कमलेबरोबर सोबत म्हणून आलेला हा फिरोज गांधी होता तरी कोण?

पहिले महायुद्ध! (प्रशियन युद्ध ते राणी विक्टोरियाचा इंग्लिश द्वेष्टा नातू कैसर विल्हेल्म दुसरा)

पहिले महायुद्ध

मात्र ह्या जर्मनीचा एक मोठा प्रोब्लेम होता. अक्ख्या युरोपात तो एकटा पडू लागला होता. वर्गात मध्येच नवीनच दाखला घेतलेल्या हुशार मुलाकडे जसे सगळे संशयाने पाहतात आणि सुरुवातीला त्याला सवंगडी मिळायला त्रास होतो तो एकटा पडतो तसे त्याचे झाले होते. पश्चिमेला असलेला फ्रांस तर त्याचा आधी पासूनचा वैरी.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय