‘अटल’ युगाची समाप्ती!

Atal Bihari Vajpayee

स्वतःला समाजाचा सेवक संबोधून देशातील जनतेसाठी ‘व्यष्टि’ चे बलिदान करण्याचा संकल्प करणाऱ्या ह्या ओळी कुण्या एका सध्या कवी किंवा लेखकांच्या नाहीत. तर, भारतीय राजकारणात एका स्तंभाच्या रूपात स्थापन झालेल्या युगपुरुष अटल बिहारी वाजपेयी यांच्या आहेत. ‘जगण्याला जीवन म्हणावे अशी माणसं शतकातून एखाद्या वेळेला जन्माला येतात’ या पु. ल.च्या वाक्यांची सत्यता पटविणारे जे काही मोजके दुर्मिळ व्यक्तिमत्व आहेत, त्यापैकी एक म्हणजे अटल बिहारी वाजपेयी.

कर भला तो हो भला : कन्हैयालाल

manache talks

कोणत्याही कलेचा भूंगा एकदा का डोक्यात गेला की तो मेंदू सतत कुरतडत असतो. पंडित चौबेजीच्या एका मुलाने मुंबईची वाट धरली मग या दुसऱ्याला कसे बांधून ठेवणार? सुरूवातील किराणा दुकानात बसवून बघितले पण याच्या डोक्यात वेगळेच “किराणा” घराणे !!! नाटक, संगीत, लिखाण या त्रयीने याचा ताबा घेतला. “पंधरह अगस्त्” या नावाचे एक नाटक लिहून त्याने ते बसवले.

आणि प्रेतातील वेताळ म्हणाला……….. कहाणी चांदोबाची

दोघेही कल्पक आणि प्रतिभावान… त्यांच्या या छानशा कल्पनेच्या बाळाचं नाव होतं- “अंबुली मामा” जुलै १९४७ रोजी या मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला. हेच चांदोबा पुढे १२ भारतीय भाषा आणि इंग्रजी अशा एकूण १३ भाषेत प्रकाशित झाले.

कलाम…सलाम..! (Missile Man – Dr. APJ. Abdul Kalam)

Dr. APJ Abdul Kalam

वैज्ञानीक क्षेत्रातील एवढा मोठा माणूस पण त्याचा बडेजाव त्यांनी कधी मिरवला नाही. वैज्ञानिकापासून ते लहान मुलांपर्यंत ते जिव्हाळ्याचा संवाद साधू शकत होते म्हणूनच ते देशात एवढे लोकप्रीय झाले. ‘श्रेष्ठता तुमच्या कार्याने तयारे होते, ती अपघाताने येत नाही असे प्रेरणादायी विचार मांडणाऱ्या डॉ. कलाम यांच्या श्रेष्ठत्वाची जाण १९८१ मध्ये सरकारला झाली त्यांना पदमभूषण देऊन गौरविण्यात आले

The Real Hero – ब्रिगेडीअर मुहम्मद उस्मान

Brigadier Mohammad Usman

ब्रिगेडियर मुहम्मद उस्मान ह्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्याला पाणी पाजलं. पाकिस्तान सैन्याच्या तुलनेत अतिशय कमी संख्याबळ असतांना ब्रिगेडीअर मुहम्मद उस्मान ह्यांच्या कुशल नेतृत्वगुण आणि पराक्रमी सहसापुढे पाकिस्तानी सैन्याने नांगी टाकली. ह्या युद्धात पाकिस्तान चे १००० पेक्षा जास्त सैनिक मारले गेले तर १००० सैनिक जखमी झाले.

“आयेगा आनेवाला” एक सुरीली आठवण.. लतादीदींना भावपूर्ण श्रद्धांजली

lata mangeshkar shradhhanjali

गाण्यामधे Echo Effect येण्यासाठी लतादीदी पावलांचा आवाज न करता दुरुन हळूहळू चालत येत माईकजवळ यायच्या व दुरुन आवाज येत आहे असा परिणाम मिळायचा. त्यासाठी खूप वेळा त्याना हे करावे लागले. पाच दिवसानी अखेरीस या गाण्याचे रेकॉर्डींग झाले.

अश्रूंची किंमत… (Dhind Express- Hima Das)

hima das

फुटबॉल खेळताना तिचा धावण्याचा वेग बघून तिच्या कोच ने तिला धावण्यात करियर करण्याचा सल्ला दिला. ढिंग सारख्या गावातून तिला एकटीला गुवाहाटी ला यावं लागलं. राहण्यासाठी जागा नसताना प्रतुल शर्मा नावाच्या एका डॉक्टर ने तिच्या राहण्याचा खर्च आणि जागा आपल्या पद्धतीने मदत मागून उभी केली.

गुरुदत्त!!

gurudatta

गुरुदत्त म्हटलं कि ज्यांना त्याच्याबद्दल फारसं काही माहिती नसते असे लोक त्याने आत्महत्या का केली असावी? यावर गप्पा मारू लागतात. आत्महत्या करणे हा भ्याडपणा कि नैराश्याचा अतिरेक? तुम्ही गुरुदत्तच्या आत्महत्येला काय वाटेल ते नाव द्या. मुळात ती आत्महत्या होती कि अपघात यावरच एकमत नाही.

हरीहर जेठालाल जरीवाला म्हणजे, संजीव कुमार चा चित्रपट प्रवास वाचा या लेखात

संजीव कुमार

हरीहर जेठालाल जरीवाला हे त्यांचे मूळ नाव. हे गुजराती कुटूंब मुंबईचेच. वडील जरीचा व्यवसाय करीत म्हणून जरीवाला. त्यांच्या कुटूबांत काही विचित्र योगायोग घडले होते….. ‘कुटूंबातील मोठ्या मुलाचा मुलगा १० वर्षांचा झाला की वडीलांचा मृत्यू होत असे’ त्यांच्या आजोबा, वडील आणि भावा सोबत असे घडले होते. जरीवाला कुटूंब तसे गरीबच होते.

दरी दरीतुन घुमू दे पावा…….

pt.hariprasad chaurasiya

बांबू हे खरे तर अतिशय जलद गतीने वाढणारे गवत आहे. पृथ्वीच्या पाठीवर निरनिराळ्या हवामानांशी व पर्यावरणांशी जुळवून वाढणार्‍या या बांबूच्या जवळ जवळ १४०० जाती आहेत. बांबूच्या काही जातींची दिवसाला दोन ते तीन फुटांपर्यंतही वाढ होऊ शकते. याचे महत्व ज्या क्षणी मानवाला समजले तेव्हा पासून आमच्या जीवनात बांबूने असे स्थान पटकावले की आम्हाला शेवटच्या प्रवासातही याचीच साथ लागते.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय