सात वर्षे तुरुंगवास भोगल्या नंतर प्रसिद्ध डॉक्टर झालेली ही क्रांतिकारी मुलगी विलक्षण होती

सुनीती चौधरी आणि शांती घोष

वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी तिने एका जुलमी ब्रिटीश दंडाधिकाऱ्याला गोळ्या घातल्या, त्यावर ऐतिहासिक खटला चालला आणि तिने ७ वर्षे तुरुंगवास ही भोगला. मात्र पुढं स्वतंत्र भारतात डॉक्टर म्हणून प्रसिद्धी मिळवली. भारताच्या अमृत महोत्सवात, विस्मृतीत गेलेल्या, या मुलीची प्रेरणादायी कहाणी वाचायला तुम्हांला नक्कीच आवडेल. ही मुलगी तिच्या वयाच्या इतर किशोरवयीन मुलींसारखीच होती. रात्री अभ्यास करताना … Read more

जेव्हा पुण्याला मोकळा श्वास हवा’ म्हणून “शनिवारवाडा पाडण्याचा प्रस्ताव” मांडला गेला

शनिवारवाडा पाडण्याचा प्रस्ता

1732 ला शनिवार वाडा बांधून पूर्ण झाला. याची वास्तुशांत शनिवारी झाली, म्हणून हा शनिवारवाडा. तर या शनिवारवाड्याला शहर स्वच्छ करण्याच्या योजनेअंतर्गत पाडण्याची शिफारस करण्यात आली होती….

जनतेचा ब्रेनवॉश करण्यासाठी अडॉल्फ हिटलरच्या हुकूमशाहीची पाच तंत्र!

अल्बर्ट आईन्स्टाईन आणि जर्मनीचे नाझी यांचे संबंध एडॉल्फ हिटलर

हिटलर ज्याला आपण अतिशय माजलेला, उन्मत्त हुकूमशहा मानत आलोय, अशा माणसाचे कधी काळी करोडोच्या संख्येने अनुयायी होते आणि नुसतेच अनुयायी नाही तर तथाकथित कट्टर राष्ट्रप्रेमी आणि हिटलरचे अंधभक्त होते असं म्हणायला हरकत नाही.

भारतातल्या आरक्षणाचा रियालिटी चेक!!

जातीव्यवस्था कशी निर्माण झाली? आरक्षण टक्केवारी तक्ता महाराष्ट्र आरक्षणाचे जनक कोण

थोडक्यात चर्चा करण्या इतका सोपा विषय हा नक्कीच नाही पण आरक्षणाचा मुद्दा जातीभेदावर चर्चा केल्याशिवाय अपूर्णच आहे. तेव्हाच्या राज्यकर्त्यांना जातीवर आधारित असे आरक्षण आणण्याची गरज का वाटली असेल?

काश्मीर – धोरणलकवा, शोकांतिका कि आणखी काही – भाग ३

काश्मीर

विलीनीकरण झाल्यावर आणि भारतीय सैनिकांनी रक्त सांडल्यावर काश्मीर पाकिस्तानात जाणे शक्य नाही, ते स्वतंत्र होणे हि शक्य नाही हे वास्तव शेख अब्दुल्ला आणि त्यांच्या काश्मिरी जनतेने आंधळेपणाने नाकारले, काश्मीर भारतापासून तोडणे कालत्रयी शक्य नाही हे पाकिस्तानने कधी समजून घेतले नाही, आणि काश्मिरी लोकांना पूर्वीही आणि आजदेखील भारतात राहायचे नाही हे भारतीय जनतेला कळत नाही.

अकबर बिरबलाच्या गोष्टी खऱ्या आहेत की दंतकथा!!

अकबर बिरबलाच्या गोष्टी

१५८६ साली आताच्या पाकिस्तानात असलेलता स्वात खोऱ्यात झालेल्या एका लढाईत बिरबल शाहिद झाल्याचा उल्लेख काही ठिकाणी आढळतो. परन्तु इतिहासात कुठेही अकबर बिरबलाच्या कहाण्यांचे पुरावे पाहायला मिळत नाहीत.

कोण होती झाशीची वीरांगना झलकारीबाई?

झलकारीबाई

राणीला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी पुढे सरसावली ती वीर झलकारीबाई. राणीची जागा घेऊन झलकारीबाई इंग्रज सैन्याशी लढत राहिली. तिने इंग्रज सैन्याचं लक्ष आपल्यावर एकवटलं आणि दुसरीकडून राणी लक्ष्मीबाई सुरक्षित बाहेर निघू शकली. दिवसाच्या अंताला इंग्रज सैन्याला समजलं कि आपण जिच्याशी लढतो ती राणी लक्ष्मीबाई नसून झाशीची एक स्त्री सैनिक आहे.

हिरकणी कथा

हिरकणी कथा

रायगडाचे दरवाजे बंद झाले की फक्त वारा आणि पाऊसच गडावर पोहचायचा. हिरा जाऊन दरवाज्या जवळ असणार्‍या शिपायांना विनवणी करू लागली. पण काही उपयोग झाला नाही. तिला गडावरून घरी जाणं गरजेच होतं. तिचा तान्हुला तिची वाट पाहत होता. तान्ह बाळ आई शिवाय किती वेळ राहणार होते…

संयुक्त महाराष्ट्र आणि जागतिक कामगार दिनाचा ज्वलंत आणि रोचक इतिहास!!

१ मे

विसरू नये असा हा १ मे चा इतिहास आज मी तुमच्यासाठी घेऊन आले… महाराष्ट्रदिनाचा ज्वलंत इतिहास जितका रोचक तितकाच जागतिक कामगारदिनाचा सुद्धा… मी १९५८ मध्ये जन्मले त्यामुळे या घटनांशी माझा काही संबंध आला नाही पण लहानपणापासून या गोष्टी ऐकत आलेय…

१०७ वर्षांपूर्वीची दंतकथा बनून राहिलेलं टायटॅनिक वाचू शकलं असतं का?

टायटॅनिक

४६ हजार टनापेक्षा जास्त वजन असणाऱ्या टायटॅनिक ची निर्मिती हारलेंड एंड वॉल्फ शिपयार्ड ने केली होती. थॉमस एन्ड्रू ह्याचा मुख्य आर्किटेक्ट होता. आर.एम.एस. टायटॅनिक चं सारथ्य कॅप्टन एडवर्ड स्मिथ ह्यांच्याकडे होतं. ह्याच्या प्रथम वर्गाच्या श्रेणी मध्ये सुखवस्तू लोकांसाठी सगळ्या सोयी सुविधा केलेल्या होत्या अगदी स्विमिंगपूल, वाचनालय. व्यायामशाळा अश्या सगळ्या गोष्टी त्यात समाविष्ट होत्या.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय