घरातीलच लोक त्रासदायक वागत असतील तर या परिस्थीला कसं सामोरं जावं?

trasdayk lokanna kase samore jave

आयुष्यात आपल्याला निरनिराळ्या प्रकारची माणसे भेटतात. जसजसं आपलं जग विस्तारत जातं तसतसे आपण अनेक अनुभवांना सामोरे जातो. इतरांशी चांगले संबंध निर्माण झाले तरच आपली प्रगती होते. मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. आपल्या सहकाऱ्यांशी फटकून वागणे योग्य नाही. टीममध्ये काम करणे हे तर कौशल्याचे काम आहे. इतरांचा दृष्टीकोन समजून घेणे, त्यांच्या मतांचा आदर करणे आणि काही … Read more

समोरच्याचं मन वाचायला शिका… जाणून घ्या हे मनाचं रहस्य | Mind Reading Tricks in Marathi

समोरच्याचं मन वाचायला शिका

मन म्हणजे वाऱ्यासारखं अगदी चंचल. क्षणात एका विषयावरुन दुसरीकडेच धावत सुटणारं. मग अशा मनाचा ठाव घेणं कसं शक्य आहे? मुळात समोरच्या व्यक्तीच्या मनात काय चाललंय हे आपण ओळखू शकतो का हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. म्हणूनच हा खास लेख घेऊन मनाचेTalks वाचकांसमोर येत आहे. बऱ्याच वेळा असं होतं की आपण एखाद्या महत्त्वाच्या विषयावर बोलत … Read more

सगळ्यांसाठी सगळे करून पण लोक तुम्हालाच दोष देतात असं वाटून निराश व्हायला होतं?

निराश वाटत असेल तर काय करावे?

“कोणतीही गोष्ट केली तरी नेहमी दोष मात्र मलाच का?” “ते आपापसात काय बोलत होते? नक्कीच माझ्याबद्दल असणार.” “काय? आज भाजीची चव बिघडली? मी केली म्हणूनच असं बोलत असतील.” हे असं तुमच्या मनात सतत येत असतं का? मग हा लेख शेवटपर्यंत नीट वाचा. मनाचेTalks आपल्या वाचकांसाठी या लेखातून काही खास टीप्स घेऊन येत आहे. मित्रांनो, … Read more

अस्थिर मनाला शांत करणारी ही आहेत १५ जादूई वाक्यं !!!

प्रेरणादायी विचार मराठी

जीवनात अशा काही घटना घडतात की, त्यामुळे आपली द्विधा मनस्थिती होते. समोर दोन मार्ग दिसत असतात आणि त्यातला कोणतातरी एकच निवडणं आपल्या हातात असतं. आयुष्यात जसजसे अनुभव आपल्याला येतात तसतसे अनेक प्रश्न आपल्यासमोर उभे रहातात. आपण कोण आहोत आणि आपल्याला काय हवंय हे कळत जाईल तसं आयुष्य बदलतं. मग पूर्वी घेतलेले निर्णय चुकीचे वाटू लागतात. … Read more

निराशेतच दडलाय ध्येय गाठण्याचा मार्ग !!!

manache talks

निराश व्यक्ती ध्येय गाठू शकेल का? हे तर अजिबातच खरं वाटत नाही. हाच विचार मनात आला ना? पण यात तुमची काहीच चूक नाहीय. कारण आपला दृष्टिकोन संपूर्ण वेगळा आहे. आजवर आपण जे ऐकत आलोय त्यातूनच तो घडलेला आहे. नेहमी सकारात्मक विचार करा!!! आशावादी रहा!!! यातच तुमचं यश दडलं आहे. असे सुविचार आपण नेहमीच ऐकतो. पण … Read more

हे सात उपाय करा आणि मिळवा मानसिक स्थिरता

manasashastra

आजच्या वेगाने बदलणाऱ्या जगात मानसिक समस्यांनी ग्रस्त असलेल्या कित्येक व्यक्ती आहेत. पण दुर्दैवाने त्यांना आपली मानसिक अवस्था ठीक नाही हे कळतच नाही आणि येणारा प्रत्येक दिवस ते अशांत, अस्थिर मन:स्थितीशी झुंजत कसाबसा ढकलतात. यामागे ठळकपणे दिसणारी आणि छुपी अशी अनेक कारणे असतात. या लेखातून आम्ही तुम्हाला अशी काही मानसिक कारणे आणि त्यावरचे उपाय याबाबत … Read more

दुसऱ्याच कुणीतरी आपल्या आयुष्याचा ताबा घेतलाय हे ओळखायचं तरी कसं?

दुसऱ्याच कुणीतरी आपल्या आयुष्याचा ताबा घेतलाय हे ओळखायचं तरी कसं?

आयुष्यात भरकटल्यासारखे होणे, कोणतेही निर्णय मनासारखे न घेता येणे ही खूपच निराशाजनक गोष्ट आहे. अशावेळी वारंवार मनात नकारात्मक विचार येतात. आपले आयुष्य आपल्याच हातातून निसटून जाताना पहाणे त्रासदायक तर आहेच पण अशा वेळी जी हतबल असल्याची भावना मनात येते ती त्या तुम्हाला अगदी असहाय करून सोडते. आपल्या आयुष्याचा ताबा घेणारी कोणतीही गोष्ट मग ती … Read more

तणावाखाली असतानाही मानसिक ताकद टिकवून ठेवणाऱ्या पाच सवयी.

टेन्शन, ताणतणाव आणि स्ट्रेस आपली मानसिक ताकद दुबळी करतात. कठीण प्रसंगात मानसिक संतुलन हरवते आणि मग आपण चुकीचे निर्णय घेत जातो. त्यामुळे परिस्थिती अधिकच बिघडत जाते. हे एक दुष्टचक्र आहे. पण तुम्ही काही व्यक्ती पाहिल्या असतील की ज्या कितीही टेन्शन असले तरी नीट, विचारपूर्वक वागतात. शांत डोक्याने निर्णय घेतात. योग्य रितीने संवाद साधतात आणि अडचणीतून … Read more

स्वतःला प्राधान्य देणे म्हणजे स्वार्थ नाही

स्वतःला प्राधान्य देणे म्हणजे स्वार्थ नाही

आपल्या समाजात बहूतेक वेळा स्वतःचा विचार करणारी, स्वतःचे हित जपणारी व्यक्ती ही स्वार्थी ठरवली जाते. विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत तर हे प्रकर्षाने जाणवते. अगदी पूर्वापार आपल्या मनावर हेच बिंबवले गेले आहे. स्त्री मग ती आई, बहिण, आजी, प्रेयसी कोणीही असो, तिने त्याग मूर्ती असावं अशीच अपेक्षा असते. लहान सहान गोष्टींमध्ये जरी तिने स्वतःची आवड जपली, इतरांच्या … Read more

भावनिक बुद्धिमत्ता (EQ) वाढवण्याचे दहा उपाय

भावनिक बुद्धिमत्ता (EQ) वाढवण्याचे दहा उपाय

बुद्धिमत्ता वेगवेगळ्या प्रकारची असते. यात भावनिक बुद्ध्यांक जास्त असणे हे आजकालच्या जगात खूप महत्त्वाचे आहे. व्यावसायिक क्षेत्रात मुलाखत घेताना उमेदवाराचा EQ आवर्जून तपासला जातो. फक्त नोकरीच्या ठिकाणी नाही तर कोणत्याही नातेसंबंधांत यशस्वी होण्यासाठी भावनांक चांगला असावा लागतो. या लेखातून आम्ही भावनांका बद्दलची सविस्तर शास्त्रीय माहिती खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. त्याचप्रमाणे भावनांक कसा वाढवावा … Read more

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय