‘सेल्फी’ ची जीवघेणी चौकट

सेल्फी

सेल्फी काढण्याच्या नादात मुलगा व आई वडील पूर्णा नदीच्या पात्रात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना दोन दिवसापूर्वी खिरोडा पुलावर घडली. जळगाव जामोद येथील चव्हाण कुटुंबीय शेगाव येथे दर्शनासाठी गेले होते. सायंकाळी जळगाव जामोदकडे परत जात असताना खिरोडा पुलावर राजेश चव्हाण यांनी आपली गाडी थांबविली. पूर्णा नदीला आलेल्या पुराच्या सोबत सेल्फी काढण्याचा मोह राजेश चव्हाण यांच्या १३ वर्षीय मुलाला झाला.

माणुसकीचे ‘बंधन’! – रक्षाबंधन

रक्षाबंधन

‘स्त्रीकडे विकृत दृष्टीने न पाहता तिच्या प्रती पवित्र दृष्टी ठेवा” असा महान संदेश देणार्‍या या भारतीय संस्कृतीच्या सर्वश्रेष्ठ सणाला आपण कुटुंबापुरतेच मर्यादित ठेवणे योग्य नाही. शाळेत प्रतिज्ञा म्हणत असताना हात पुढे करून ‘सारे भारतीय माझे बांधव आहेत.’ हि शपथ आपण सर्वानी घेतलेली आहे. या शपथेला साक्षी मानून समाजातील प्रत्येक स्त्रीप्रती पवित्र दृष्टिकोन ठेवून तिच्या रक्षणाची जबाबदारी घेऊया.

कुर्बानी केरळसाठी…..

कुर्बानी केरळसाठी

पुण्यातील काही तरुणांनी खर्‍या अर्थाने ईद वेगळ्या पद्धतीने साजरी केली आहे. आमच्यात कितीही मतभेद असले तरी आपत्कालात आम्ही जात धर्म भेद विसरुन सहकार्य करतो. ही भारतीयत्वाची भावना या मुस्लिम तरुणांनी उजागर केली आहे. या वेळी बकरीची कुर्बानी न देता केरळच्या पूरग्रस्तांना मदतरुपी कुर्बानी देण्यात यावी असे आवाहन या तरुण मंडळींनी केले. या कल्पनेचा शिल्पकार आहे पैगंबर शेख.

देवभूमीतील महाप्रलयाचा इशारा..! (केरळचा महापूर)

देवभूमीतील महाप्रलयाचा इशारा..!केरळचा महापूर

राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणने पाऊस आणि पुरामुळे होणाऱ्या नुकसानीची सरासरी आकडेवारी जाहीर केली आहे. ते जर प्रमाण मानले तर पुढील १० वर्षात पुरामुळे देशभर १६ हजार लोक मृत्यूमुखी पडतील तर ४७ हजार कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. हा अंदाज खरा मानला तर आपण कुठल्या वाटेवर उभे आहोत, याचा अंदाज येऊ शकेल.

सलाम – जवानांच्या मदतकार्याला…

kerala flood

केरळ राज्यात आलेल्या पुराने हाहाकार उडवून दिल्यावर सगळे राजकारणी हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून असताना भारतीय सेना आपल्या कर्तव्यात बिझी आहे. भारतीय सेना मग ती थल सेना असो वायु सेना वा नौदल ह्यांच्या सोबत एन.डी.आर.एफ. तटरक्षक दल आणि इतर संस्था आपआपल्या परीने एक मिशन राबवत आहेत. लक्ष्य एकच प्रत्येक भारतीयाची जीवावर उदार होऊन रक्षण करण. त्याला संकटातून सोडवून सुरक्षित स्थळी नेणं.

‘अटल’ युगाची समाप्ती!

Atal Bihari Vajpayee

स्वतःला समाजाचा सेवक संबोधून देशातील जनतेसाठी ‘व्यष्टि’ चे बलिदान करण्याचा संकल्प करणाऱ्या ह्या ओळी कुण्या एका सध्या कवी किंवा लेखकांच्या नाहीत. तर, भारतीय राजकारणात एका स्तंभाच्या रूपात स्थापन झालेल्या युगपुरुष अटल बिहारी वाजपेयी यांच्या आहेत. ‘जगण्याला जीवन म्हणावे अशी माणसं शतकातून एखाद्या वेळेला जन्माला येतात’ या पु. ल.च्या वाक्यांची सत्यता पटविणारे जे काही मोजके दुर्मिळ व्यक्तिमत्व आहेत, त्यापैकी एक म्हणजे अटल बिहारी वाजपेयी.

स्वतंत्र दिन विशेष….

swatantra-din-vishesh

“तमाम भारतीयांनी हाल अपेष्टा अणि त्यागातून मिळवलेल्या स्वातंत्र्याच्या या पवित्र क्षणी, आम्ही भारत व भारतवासीयांच्या सेवेसाठी स्वत:स अर्पित करत असून, प्राचीन परंपरा लाभलेल्या या पावन भूमीची प्रतिष्ठा व वैभव पुन्हा एकदा प्राप्त करून देण्यासाठी आम्ही सर्वतोपरी आपले योगदान देण्यास कटिबद्द आहे..”….. सात दशकांपूर्वी आजच्याच दिवशी ही शपथ घेवून स्वंतत्र भारताचा नवा अध्याय सुरु झाला होता

आठवणीतला श्रावण

shravan

पूर्वी शाळा, म्हणजे आंतरराष्ट्रीय होण्या पूर्वी अर्ध्या दिवसाची असायची (ग्रामीण भागात अजूनही राहते) त्यामुळॆ मला श्रावण सोमवारचे विशेष आकर्षण असायचे. नागपंचमी, मंगळागौर, राखीपौर्णिमा, गोपाळकाला व शेवटी पोळा असे एक एक सण म्हणजे आनंदाची मेजवानी. नागपंचमीला आम्ही नागाचे वारूळ शोधून त्याची पूजा करयचो अर्थात खाली वारुळाची.

व्यर्थ न जावो हे बलिदान…. (भारतीय सैनिक मेजर कौस्तुभ राणे)

भारतीय सैनिक

ह्या देशातील तुम्ही, मी शांतपणे आपल्या घरी सुखाने झोपू शकतो. स्वातंत्र्य, लोकशाही आपले हक्क ह्याबद्दल आपण इतके जागरूक असतो की साधा एक नंबर आपल्याला न विचारता आपल्या फोन मध्ये सेव झाला तर आपल्या हक्कांची, पर्सनल स्पेस ची ती पायमल्ली होते. त्यासाठी आपण आवाज उठवतो. पण कधी हा विचार करतो का?

Major Kaustubh Rane यांचे वीरमरण…….

Major Kaustubh Rane आणि त्यांच्या ३ सहकाऱ्यांच बलिदान व्यर्थ न जाऊ देण्यासाठी आपण सैनिकाला समजून घेतलं तर खूप झालं. बाकी आर.आय.पी. म्हणून पुढे जात राहिलो तर त्याची किंमत आपल्याला कधीच कळणार नाही. Major Kaustubh Rane आणि त्यांच्या सहकाऱ्यांना माझा सलाम.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय