जे घडते ते भल्यासाठीच
बरेचदा तुमच्या आयुष्यात कोणी एक व्यक्ती येते आणि काही कालांतराने तुम्हाला जाणवते कि त्यांची तुमच्या आयुष्यातली भूमिका हि खरेच चपखल होती.त्यामागे काहीतरी कारण होते, त्यातून तुम्ही काही खास धडा घेणार होता किंवा कदाचित त्यातूनच तुमचे अस्तित्व पुढे येणार होते.अशा काही गोष्टी घडतात कि ज्या खूप भयंकर आणि दुःखद वाटतात पण पुढे जाऊन पटते कि हा अडथळा या शर्यतीत यायला हवाच होता !!