भ्रमाचा भोपळा फुटला!!
गेल्या चार वर्षात काळा पैसा ठेवणाऱ्यांच्या संख्येत ५० टक्क्यांनी वाढ होऊन हा पैसा सध्या ७ हजार कोटी रुपयांपर्यंत गेला असल्याचा अहवाल आला आहे. त्यामुळे सरकारच्या ‘भ्रमाचा भोपळा’ फुटला असून काळा पैसा रोखण्यास केंद्राला अपयश आल्याचे समोर आले आहे.