ऑपरेशन विजय
२६ जुलै २०१५ ला तोलेलंग च्या शिखराच्या जवळ उभं राहून तिरंगा फडकताना बघताना माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. आज पुन्हा एकदा त्या ठिकाणी मनाने गेलो आणि पुन्हा एकदा त्या सर्व सैनिकांना मनातून कडक सॅल्युट केला.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
२६ जुलै २०१५ ला तोलेलंग च्या शिखराच्या जवळ उभं राहून तिरंगा फडकताना बघताना माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. आज पुन्हा एकदा त्या ठिकाणी मनाने गेलो आणि पुन्हा एकदा त्या सर्व सैनिकांना मनातून कडक सॅल्युट केला.
“अशात ती ‘देशभक्ती’ चांगलीच फोफावू लागलीये, आतापर्यंतचं आपलं ‘धर्मनिरपेक्ष’ तेचं हुकुमी आणि जालीम अस्त्रही यावेळी त्यांच्या प्रखर ‘राष्ट्रवादा’समोर फिकं पडतंय,
“काय करावं, निवडणुकीचा बाजार कसा जिंकावा, समजेना झालंय!..”
चिंतातुर स्वरात कार्यकर्त्यांनी साहेबांना विचारले….
भारत देशात सोने ही एक प्रतिष्ठेची बाब आहे. कोणतेही मंगल कार्य सोन्याशिवाय अपूर्ण मानले जाते. सोने खरेदी करणे म्हणजे उत्तम गुंतवणूक हे समीकरण आजही सर्वसामान्य भारतीय माणसाच्या मनात पक्के आहे. अजूनही ग्रामीण भागात शेतमालाचे पैसे आल्यावर सोन्यातच गुंतवणूक करण्यास प्राधान्य दिले जाते. किंवा घरात मुलीचा जन्म झाल्यास सर्वसाधारण भारतीय माणूस तिच्या लहानपणापासूनच थोडे थोडे सोने खरेदी करायला सुरवात करतो.
आत्मविश्वास वाढवण्यासाठी तसं भरभरुन लिहलं आणि बोललं जातं, पण तरीही बऱ्याचदा, नेमकं काय करायचं ह्याविषयी गोंधळ कायम राहतो. तर मी आज तुम्हाला नेमक्या, मोजक्या शब्दांत सात टिप्स सांगणार आहे.