समृद्धी बरोबरच आयुष्यात सुख येते हे खरे आहे का?
आयुष्यात जेव्हा मुबलक पैसा उपलब्ध होऊ लागतो, तेव्हा कसल्याही बर्या वाईट प्रसंगाना माणुस आत्मविश्वासाने सामोरा जातो, साहजिकच तो स्वतःवर प्रेम करु लागतो आणि दिवसातला बहुतांश वेळ आनंदी असतो.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
आयुष्यात जेव्हा मुबलक पैसा उपलब्ध होऊ लागतो, तेव्हा कसल्याही बर्या वाईट प्रसंगाना माणुस आत्मविश्वासाने सामोरा जातो, साहजिकच तो स्वतःवर प्रेम करु लागतो आणि दिवसातला बहुतांश वेळ आनंदी असतो.
राग ही एक उर्जा आहे, आपल्यालाही राग येतो आणि असामान्य लोकांनाही राग येतो, पण ते लोक आपल्या रागातुन निर्माण झालेल्या उर्जा व्यर्थ घालवत नाहीत, तिचा सकारात्मक वापर करुन विश्व बदलुन टाकतात. गांधीजींना जेव्हा रेल्वेतुन बाहेर फेकुन दिलं तेव्हा त्यांना प्रचंड राग आला, इतका की त्यांनी ना ना खटपटी करुन इंग्रजांनाच देशाबाहेर हाकलुन लावलं!
सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दिलेला निकाल ‘संतुलित आणि ऐतिहासिक म्हणायला हवा. अर्थात, न्यायालयाने आधारच्या वैधतेवर शिक्कमोर्तब केले असले तरी आधार कायद्यातील ३३ (२) हे कलम रद्द केले आहे. या कलमानुसार नागरिकांच्या प्रमाणीकरणाची माहिती पाच वर्षांपर्यंत साठवून ठेवण्याची तरतूद होती.