जुने जाऊ द्या मरणालागुनी..!
‘परिवर्तन’ हा निसर्गाचा नियम आहे….. तो सर्वांना मान्य करावाच लागतो. याच निसर्गनियमानुसार २०१८ ला निरोप देण्याची आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्याची वेळ जवळ येवून ठेपली आहे. भारतीय लोकमानसात उत्सवप्रियता असल्याने नवीन विचारांचे, नव-संकल्पाचे स्वागत करण्यासाठी तो नेहमीच उत्सुक असतो.