परिस्थितीसमोर लाचार होता का तुम्ही? वाचा ही प्रेरणादायी कहाणी!!
माणूस कितीही गरीब असला तरी त्याचे विचार श्रीमंत असतील तर कुठल्याही परिस्थितीतून तोडगा काढून तो ठरवलेले मनसुबे तडीस नेतो. हे सांगणारी नारायण स्वामींची कहाणी वाचा या लेखात.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
माणूस कितीही गरीब असला तरी त्याचे विचार श्रीमंत असतील तर कुठल्याही परिस्थितीतून तोडगा काढून तो ठरवलेले मनसुबे तडीस नेतो. हे सांगणारी नारायण स्वामींची कहाणी वाचा या लेखात.
झोप हि सगळ्यांची अत्यंत आवडीची क्रिया.. विज्ञान सांगते प्रत्येक व्यक्तीला दिवसभर प्रसन्न वाटण्याकरता रात्रीची किमान ८ तास झोपेची आवश्यकता असते. नाहीतर दिवसभर चीड चीड, डोकेदुखी, आळस चढणे अशा तक्रारी उद्भवू शकतात..