कधीकधी भीतीसुद्धा चांगली असते कारण ती बऱ्याच चुकांना रोखते!!
लहान मुलांना आपण बागुलबुवाची भीती दाखवतो, कारण त्यांनी आपला जीव धोक्यात घालू नये, त्यांच्या नाजूक शरीराला कुठं इजा पोहोचू नये यासाठी त्यांना भीती घालणं गरजेचं असतं….
लहान मुलांना आपण बागुलबुवाची भीती दाखवतो, कारण त्यांनी आपला जीव धोक्यात घालू नये, त्यांच्या नाजूक शरीराला कुठं इजा पोहोचू नये यासाठी त्यांना भीती घालणं गरजेचं असतं….
राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा | असं ज्या महाराष्ट्राचं वर्णन कवी गोविंदाग्रजांनी केलं आहे त्या महाराष्ट्रात दगडांचे चिरे किल्ले बनून आजही उभे आहेत. तुम्हाला अंदाज आहे का महाराष्ट्रात किती किल्ले असतील?