कानात पाणी गेले तर ते काढण्यासाठी नेमके कोणते उपाय करावेत?
कानात पाणी गेल्यामुळे हैराण झाले आहात? उपाय जाणून घेण्यासाठी वाचा हा लेख.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
कानात पाणी गेल्यामुळे हैराण झाले आहात? उपाय जाणून घेण्यासाठी वाचा हा लेख.
२००५ मध्ये त्यांनी ठरवले की आपल्या आसपासच्या शेतकऱ्यांनाही यात सहभागी करून घ्यायचं आणि त्यांना एका व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न करायचा. अहमदनगरच्या गुंडेगाव इथं राहणारे संतोष भापकर आणि त्यांची पत्नी ज्योती त्यांच्या ‘संपूर्ण शेतकरी’ या ब्रँडद्वारे त्यांची उत्पादनं पुणे आणि मुंबईतल्या ५० पेक्षा जास्त आऊटलेट्स आणि २०० घरांमध्ये पोचवत आहेत! गेल्या काही वर्षांत सर्वांचाच सेंद्रिय आणि नैसर्गिक … Read more
लग्नाच्या काही वर्षानंतर जोडपी एकमेकांसारखे दिसायला लागतात, असा अनुभव तुम्ही सुद्धा बरेचदा घेतला असेल. ज्यांच्या लग्नाला बराच काळ लोटला आहे अशा दांपत्याच्या चेहऱ्यात साम्य जाणवतं. याचा अर्थ असा आहे की, आयुष्यभर एकमेकांवर प्रेम करणारे एकमेकांशी इतकं जुळवून घेतात की, ते नकळतपणे एकमेकांच्या भावभावनांचं अनुकरण करतात, ज्यामुळे त्यांच्या चेहऱ्याचे स्वरूप बदलते. १९८७ सालीच संशोधकांनी मांडलेल्या एका … Read more