कंपनी या शब्दाबद्दल आपल्याला हि माहिती असलीच पाहिजे!!
भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष प्रकारावरून चार तर त्यावर नियंत्रण कोणाचे? यावरून तीन प्रकार आहेत. याविषयी आपण अधिक जाणून घेऊयात.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष प्रकारावरून चार तर त्यावर नियंत्रण कोणाचे? यावरून तीन प्रकार आहेत. याविषयी आपण अधिक जाणून घेऊयात.
हे सांगण्याचं कारण असं कि अशा वाळवंटी जागेवर सुद्धा तंत्रज्ञानाचा वापर करून, ऑस्ट्रेलियाच्या Adelaide शहरापासून ८४६ किलोमोटर अंतरावर असलेल्या कुबर पेडी Coober Pedy या १५०० घरांच्या गावात नुसतं सुसह्यच नाही तर चांगलं आयुष्य लोक जगता आहेत. कुशाग्र बुद्धी आणि तंत्रज्ञान वापरून वापरून हे मरुस्थळ राहण्यायोग्य कसं बनवलं गेलं ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
अब होगा न्याय… फिर एक बार मोदी सरकार…… असा धडाका सध्या आपल्या टी. व्ही. वर सुरु आहे. फेसबुक, गुगल वर आपल्या राजकारणी पक्षांच्या जाहिराती सुरु आहेत. फरक एवढाच कि ज्यांच्याकडे जास्त निधी गोळा होतो ते जाहिरातबाजी करण्यात पुढे असतात.
हे दाखले सह्याद्रीच्या पठारांवर चित्राच्या रुपात कोरलेले असून जवळपास १२०० पेक्षा जास्त दगडीचित्र किंवा ज्याला पेट्रोग्लिफ असं म्हणतात ते मिळाले आहेत. सुधीर रिसबुड आणि धनंजय मराठे ह्या दोन मराठमोळ्या व्यक्तींनी हा खजिना शोधला असून जागतिक पातळीवर त्यांच्या ह्या शोधाची दखल घेतली गेली आहे.
कित्येक मोहिमा रॉकच्या मदतीने फत्ते झाल्या. रॉकचा सेनेच्या सेवेत राहण्याचा काळ पूर्ण झाला तेव्हा दुर्दैवाने रॉक मारला गेला. एका आर. टी. आय. च्या माहितीनुसार आर्मी युनिटच्या डॉग्सना रिटायरमेंटनंतर अनफिट असल्यास मृत्यू दिला जातो. सरळ शब्दात सांगायचे तर मारले जाते.
१५८६ साली आताच्या पाकिस्तानात असलेलता स्वात खोऱ्यात झालेल्या एका लढाईत बिरबल शाहिद झाल्याचा उल्लेख काही ठिकाणी आढळतो. परन्तु इतिहासात कुठेही अकबर बिरबलाच्या कहाण्यांचे पुरावे पाहायला मिळत नाहीत.
राणीला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी पुढे सरसावली ती वीर झलकारीबाई. राणीची जागा घेऊन झलकारीबाई इंग्रज सैन्याशी लढत राहिली. तिने इंग्रज सैन्याचं लक्ष आपल्यावर एकवटलं आणि दुसरीकडून राणी लक्ष्मीबाई सुरक्षित बाहेर निघू शकली. दिवसाच्या अंताला इंग्रज सैन्याला समजलं कि आपण जिच्याशी लढतो ती राणी लक्ष्मीबाई नसून झाशीची एक स्त्री सैनिक आहे.
२००९ साली The Butterfly Circus या शॉर्ट फिल्मसाठी निकला बेस्ट ऍक्टर म्हणून पारितोषिक सुद्धा मिळाले. २००८ साली त्याचे प्रेरणादायी भाषण ऐकण्यासाठी आलेली Kanae Miyahara हिच्याशी झालेली ओळख प्रेमात बदलली आणि त्यांनी लग्न केले. आज निक कॅलिफोर्नियामध्ये आपली पत्नी आणि मुलांसमवेत समाधानी आयुष्य जगतो आहे.
पण शेवंताला कोण विचारणार? तिच्या मताला काही महत्व होते का? शिक्षित असो किंवा अशिक्षित प्रत्येक मुलीचे एक लग्नानंतरचे सुरम्य स्वप्न असते.. आपल्याच बहिणीचे पोर म्हणून तयार झाली म्हणा किंवा सर्व भावनाच गोठवून बोहल्यावर उभी राहिली.
फ्रेश च्या नावावर निव्वळ वेडेपणा खपवायला दर्शकांनी नकार दिला. आता तुम्ही म्हणाल हे सगळं मी का सांगते आहे?….
कारण असाच फ्रेशनेस च्या नावावर निव्वळ वेडेपणा घेऊन करण जोहर पुन्हा एकदा आला आहे. आणि त्याच्या बरोबर आहे टायगर श्रॉफ… आणि फिल्म चं नाव आहे ‘स्टुडन्ट ऑफ द इयर -२’