‘मी’पणाचा नाद सोडा
कोणीच नव्हतं तेव्हा बोलायला
कधी ते नव्हते तयार ऐकायला
त्यांना लोकांची माया नव्हती
लोकांना त्यांची दया नव्हती
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
कोणीच नव्हतं तेव्हा बोलायला
कधी ते नव्हते तयार ऐकायला
त्यांना लोकांची माया नव्हती
लोकांना त्यांची दया नव्हती
तळाशी साचलेले लपवत होती
अडथळे वाटेतील चुकवत होती
चांगले वाईट सामावून स्वतःमध्ये
आजही ती….शांत वाहत होती.
त्यांनी व्यक्तींमधील प्रवृत्तींचे दर्शन प्राण्यांच्या प्रतिकांमधून घडवले होते. भांडवल बाजारासंदर्भात बैल (Bulls) आणि अस्वल (Bears) या प्राण्यांचा उल्लेख केलेला आपल्या ऐकण्यात आला असेलच. यासंबंधात काही हुशार व्यक्तींनी अनेक पशु आणि पक्षांचा संबध या बाजाराशी जोडला आहे.
जेव्हा वय जसं जसं झुकायला लागतं, तेव्हा अजोबाचं बाप म्हणून महत्त्व संपतं. अजोबा होऊन नातवासाठी उरलेलं अख्ख आयुष्य बागडत असतं. वय मान-पान व अहंकार सोडून अजोबा बालपण स्वीकारत असतो. अजोबा आणि नातू हे मित्र बनून जातात. अजोबाची काठी, अजोबाचा चष्मा, अजोबाचा श्वास म्हणजे नातू. फिरायला जायचं अजोबा सोबत.
बॉलिवूड मध्ये सध्या बायोपिक बनवण्याची लाट आली आहे. कुणी क्रिकेटर असो, एथलीट असो, कलाकार असो नाहीतर दस्तुरखुद्द पंतप्रधान…. कुणावरही बायोपिक बनत आहेत. आता विद्या बालन सुद्धा एका बायोपिक मध्ये लवकरच झळकणार आहे. पण हा बायीपीक कोणा कलाकार किंवा राजकारण्यांच्या नाही. तर ‘ह्युमन कम्प्युटर’ आणि ‘मेंटल कॅल्क्युलेटर’ म्हणून जगभर ओळखल्या जाणाऱ्या शकुंतला देवींवर हा बायोपिक असणार आहे.
इतिहासाची आवड असलेला विनायक आता स्वतःच इतिहास झाला आहे. पण एक असा इतिहास जो इतरांना भविष्याची स्वप्न पाहण्याची उमेद देईल…. तुम्हाला कधी कुठल्या परीक्षेची भीती वाटली तर मागे बघून विनायकला आठवा… सगळी भीती, नैराश्य, दुःख झटकून आयुष्याला सांगा…
रायगडाचे दरवाजे बंद झाले की फक्त वारा आणि पाऊसच गडावर पोहचायचा. हिरा जाऊन दरवाज्या जवळ असणार्या शिपायांना विनवणी करू लागली. पण काही उपयोग झाला नाही. तिला गडावरून घरी जाणं गरजेच होतं. तिचा तान्हुला तिची वाट पाहत होता. तान्ह बाळ आई शिवाय किती वेळ राहणार होते…
सणावार म्हणजे सोने खरेदी असं एक समीकरण आपल्या देशात शतकानुशतकं चालत आलं आहे. त्यातही खास करून ठराविक मुहूर्तांवर म्हणजेच अक्षय तृतीया, दसरा, गुरु- पुष्यांमृत योग, अशा शुभ दिनी सोनं खरेदीला अनन्यसाधारण महत्व आहे. संस्कृती म्हणा किंवा हौस, परंपरा म्हणा किंवा गुंतवणूक; सोने कितीही महाग झाले तरी अशा शुभ मुहूर्तांवर आवर्जून सोनं खरेदी केली जाते.
आयुष्य किती सुंदर आहे ते! आजचा दिवस ‘अक्षय तृतीये’चा पवित्र दिवस!, वर्तमान क्षणात जगण्याची कला ज्याला जमली, त्याच्या जीवनात ‘आनंदाचा क्षय’ कधीच होणार नाही. जीवन अधिकाधिक ‘आनंदी’, ‘खेळकर’ आणि ‘रुचकर’ बनण्यासाठी मनःपुर्वक शुभेच्छा आणि धन्यवाद!
धीरूभाईंचे मत होते कि मुलांना फक्त पुस्तकी ज्ञान पुरेसे होणार नाही. म्हणून बरेच लोकांच्या इंटरव्यू घेऊन त्यांनी घरी मुलांसाठी एक ट्यूटर ठेवला. या ट्यूटरचं काम शालेय अभ्यास न शिकवता जनरल नॉलेज देण्याचं होतं. चालू घडामोडी, खेळ, व्यवहारज्ञान या गोष्टीतही मुलांचे ज्ञान वाढावे हा यामागचा उद्देश.