आर्थिक ज्ञानमोती (Pearls of financial wisdom) भाग १
अधिक बचत, योग्य गुंतवणूक निर्णयआणि संयम यांच्या संयोगातूनच मोठया प्रमाणात संपत्ती निर्माण होते. लक्षात ठेवा शेअरबाजारात कमीपात्र व्यक्तीची संपत्ती अधिकपात्र व्यक्तीकडे हस्तांतरित होत असते.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
अधिक बचत, योग्य गुंतवणूक निर्णयआणि संयम यांच्या संयोगातूनच मोठया प्रमाणात संपत्ती निर्माण होते. लक्षात ठेवा शेअरबाजारात कमीपात्र व्यक्तीची संपत्ती अधिकपात्र व्यक्तीकडे हस्तांतरित होत असते.
“तरीही मला विचारायचा हक्क आहे …” मी मोठ्याने ओरडलो. तसा तोही हसला आणि हात पुढे करून म्हणाला “दे टाळी ….!! ह्या हक्कासाठीच वीटनेस म्हणून तुझ्या सह्या घेतल्या. माझ्या दोन्ही अपत्यांनी शिक्षण पूर्ण करून नोकरीला लागल्यानंतर आम्हाला दरमहा ठराविक रक्कम द्यावी अशी कागदपत्रे बनवली मी “
काल्पनिक भितीमुळे माणुस तहानभुक, झोप, स्वास्थ हरवुन बसतो. भीतीच्या छायेत वावरण्याने आत्मविश्वासास तडा जातो, कोणतीही भीती मनाला भित्रं करते, भीतीची सख्खी बहीण म्हणजे चिंता!…… एकवेळ अपयश परवडले, पण अपयशाची भीती नको, भीती आणि चिंता हे दुबळ्या मनाचे खेळ आहेत, आणि दोन्हीपासुन मुक्त होण्याचा उपाय एकच आहे, साधना!..
बेंगलोरमध्ये असताना गुरुजींनी महेश योगींना शंकराचार्यांची गादी स्वीकारण्यास नम्रपणे नकार दिला, आणि स्वतः एक नवे सर्जन करण्याचे ठरवले, जेव्हा त्यांनी १९८१ मध्ये ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ संस्थेची स्थापना केली, तेव्हा त्यांच्याजवळ कसलीच साधने नव्हती, जागा नव्हती, पैसा नव्हता, कोणाचा वरदहस्त नव्हता, होता तर फक्त विश्वास, मी लाखो-करोडो लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवेन, हा विश्वास!…
“अरे…. हे पोरांनी काहीतरी नवीन काढले बघ. सकाळपासून मागे लागलीत. आजोबांना शिकार घेऊन जा. आज फादर्स डे आहे म्हणे….. आजोबांना विश करून या. च्यायला……मी पहिली शिकार केल्याबरोबर म्हातारा मला यापुढे तुझे तूच बघ म्हणून दुसरीकडे निघून गेला. पुढे मीच माझ्या कर्तृत्वावर मोठा झालो. आता म्हातारा झालाय पण मस्ती कमी नाही झालीय. म्हटले घरी चल तर ऐकत नाही.
येत्या काही वर्षात किंवा दशकात पृथ्वी वरील जागा आणि इथले उर्जेचे साठे संपत जाणार आहेत व तोवर नवीन जागेची पहाणी अनेक देशांनी सुरु केली आहे. आता ह्या शोधात भारताने हि आपली पावले टाकायला सुरवात केली आहे. सामान्य माणसासाठी मोठी गोष्ट नसली तरी अशीच छोटी पावले उद्याचं भविष्य घडवत असतात.
माणसाला आत्महत्या करण्याची ही जी उर्मी (impulse) येते त्यात माणूस आपला सारासार विवेक हरवून बसतो आणि आपण जे करतो आहोत त्याचे नक्की परिणाम काय होणार आहेत ह्याची छाननी करण्या इतपत तो सक्षम नसतो. ही उर्मी किंवा प्रबळ इच्छा फार थोडा काळ टिकते (५-६ तास) आणि त्यातून बाहेर पडल्यानंतर बहुतेक जणांना आपण केलेल्या कृत्याची शरम वाटते.
दिवसेंदिवस वाढणा-या स्पर्धेमुळे निराशा आणि तणाव माणसाच्या आयुष्यात डोकावू लागल्या आहेत. जीवनात वेळोवेळी समस्या उभ्या राहतात. आव्हानांना सामोरे जावे लागते. त्यावेळी आपण यातून सहीसलामत बाहेर पडू की नाही अशी भीती प्रत्येकाला वाटते.
बाजारभावात अल्प कालावधीत पडणारा फरक आणि उलाढालीत झालेली अपवादात्मक वाढ किंवा घट हे त्याचे प्रमुख निकष आहेत. ज्या शेअर्सचे बाबतीत ते या उपाययोजना लागू करतील त्यांना विशेष निगराणीखालील असलेले समभाग Additional Serveilance Measures असे म्हणतात.
“माहिती नाही मी कुठे आहे ते, पण इकडे गोडाऊन सारखी मोठी खोली आहे आणि रसायनांनी भरलेले बॅरल आहेत. खूप उग्र वास येत आहे, मला नाही सहन होत आहे.”
ती मुलगी आपलं रडू आवारात उमेशला सांगत होती.