Tagged: कंटाळा निरुत्साह घालवण्यासाठी ‘हे’ उपाय करा
तसं पहायला गेलं तर आजच्या धावपळीच्या युगात दिवसभराच्या कामानंतर संध्याकाळी खूप गळून गेल्यासारखं वाटणं सर्रास पहायला मिळतं. स्त्रिया आणि पुरुष दोघेही दमतात थकतात. मात्र स्त्रियांमध्ये हे प्रमाण जास्त असल्याचं आढळून आल़ं आहे.
हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात आपल्या सर्वांचेच आयुष्य खूप व्यस्त झाले आहे. कामामुळे आलेला तोचतोचपणा आणि अगदी यांत्रिक आयुष्याचा सर्वांनाच कंटाळा येतो. त्यामुळे मग हळूहळू नैराश्य येऊ लागते. अशा वेळी गरज असते ती स्वतःच स्वतःला मदत करण्याची. रुटीनचा कंटाळा आलाय, बघा या २५ आयडिया तुमचा कंटाळा घालवतील!!