Tagged: कोकणपट्टा

होऊ द्या चर्चा - निसर्गाचा प्रकोप का वाढत चालला?

होऊ द्या चर्चा – निसर्गाचा प्रकोप का वाढत चालला?

कोकणपट्टा, रत्नागिरी, चिपळूण तसेच कोल्हापूर, सांगली आणि इतरही काही गावे अक्षरशः पाण्याखाली गेली आहेत. महाबळेश्वरच्या दिशेचा रस्ता खचून वाहतूक करणे अशक्य झाले आहे. कोकणातील नद्यांवरचे अनेक पूल वाहून गेले आहेत.

error: © Copyrights 2022. All rights reserved!