Tagged: गर्भ राहू नये म्हणून काय करावे
बाळाच्या आगमनाची गोड बातमी मिळाली की घरदार आनंदाने नाचू लागतं. बाळाच्या आईसाठी तर हा अनुभव विलक्षण अनुभूती देणारा असतो. पहिल्याच वेळी हा अनुभव घेणारी स्त्री जशी आनंदी असते तशीच काही बाबतीत अस्वस्थ देखील. गर्भधारणा...
काही वेळा एखाद्या जोडप्याला लवकर मूल नको असतं. किंवा पहिलं मूल झालेलं असताना दुसरं लगेच नको असतं आणि त्यासाठी प्रत्येकाची आपापली कारणे असतात. ती योग्यही असतात. परंतु अनेकदा जोडप्यांना गर्भधारणा होऊ न देण्याचे उपाय माहीत नसतात आणि मग नको असताना देखील गर्भधारणा होते.
आयुर्वेदात सांगितल्यानुसार आपल्या शरीरातील त्रिदोषांपैकी वातदोषामुळे गर्भपात होऊ शकतो. ८० टक्के गर्भपात हे गर्भधारणेच्या ० ते १३ आठवड्यांमध्ये होतात. पहिल्या ० ते ६ या आठवड्यात गर्भपात होण्याचा धोका जास्त असतो. काही वेळा सुरुवातीला गर्भधारणेची कल्पना नसते त्यामुळे गर्भपात झाला आहे का अनियमित पाळी आली आहे हे महिलेच्या लक्षात येत नाही.
काही वेळा एखाद्या जोडप्याला लवकर मूल नको असतं. किंवा पहिलं मूल झालेलं असताना दुसरं लगेच नको असतं आणि त्यासाठी प्रत्येकाची आपापली कारणे असतात. ती योग्यही असतात. परंतु अनेकदा जोडप्यांना ग_र्भधारणा होऊ न देण्याचे उपाय माहीत नसतात आणि मग नको असताना देखील ग_र्भधारणा होते.
एखादी लांबची ट्रीप प्लान केली असेल, ट्रेकिंगला जायचे असेल, लग्न किंवा एखादा कार्यक्रम असेल आणि ती तारीख नेमकी तुमच्या पाळीच्या आजूबाजूची असेल तर टेन्शन येतेच, हो ना? अशावेळेला पाळीचे लाटांबर नको वाटते. पाळीची तारीख नैसर्गिकरीत्या पुढे कशी ढकलावी ते वाचा या लेखात