एक होता इरफान..
डोळ्याने उत्तम अभिनय करणाऱ्या इरफान खानने आज आपल्या सगळ्यांचा निरोप घेतला.. क्वचितच कोणी भारतात असे असेल ज्याला तो माहीत नाही.. जात धर्मापालिकडे कलाकाराचे एक भावुक नाते त्याच्या चाहत्यांशी असते.. आणि ते त्याने आज सिद्ध केले..
डोळ्याने उत्तम अभिनय करणाऱ्या इरफान खानने आज आपल्या सगळ्यांचा निरोप घेतला.. क्वचितच कोणी भारतात असे असेल ज्याला तो माहीत नाही.. जात धर्मापालिकडे कलाकाराचे एक भावुक नाते त्याच्या चाहत्यांशी असते.. आणि ते त्याने आज सिद्ध केले..
अवघड परीस्थीतीशी झुंजण्यात शक्ती वाया न घालवणारा, शपथ घेऊन संकटापासुन पळ काढणारा, साध्या भोळ्या स्वभावाचा आणि निर्मळ मनाचा हिरामन आपल्याही प्रत्येकात दडलेला असतोच की….. आपल्या निरागस अभिनयाने राज कपुर आपल्याला जिंकुन घेतो…… तर पुर्वार्धात प्रेमासाठी भुकेली असणारी, हिरामनच्या साधेपणावर भाळलेली, त्याला आपल्या हाताने स्वयंपाक करुन वाढणारी. आणि उत्तरार्धात व्यावहारीक जग पाहीलेली, कठोर ‘हिराबाई’ वहीदाने अगदी सुरेख साकारलीय.
एका पुरुषाने घालून दिलेली लक्ष्मण रेषा ओलांडली कि स्त्रीची कशी वाताहत होते हे आपण रामायणापासून पाहतोच आहोत कि. अशा स्त्रीची परवड रावण, राम वगैरे सोडा साधा धोबी सुद्धा करू शकतो, करतोच. स्त्रीने तिच्या घराचा, समाजाच्या बंधनाचा, रूढी परंपरांचा उंबरठा ओलांडून बाहेर पडलं कि उंबऱ्याच्या आतील जगाला ती पारखी होते. पण हा उंबरठा स्त्रीच्याच मनाला हि पडलेला आहे. तो ओलांडणं हे किती अवघड आहे.
सामान्यत: या परंपरेत गुरू आपल्या शिष्याला मनगटावर गंडा बांधतात पण एक दिवस गुरू सोहनलाल यांनी सरोजच्या गळ्यात काळा धागा बांधला. सरोजला वाटले आपले लग्न गुरूशी झाले. गुरूचे वय होते ४१ वर्षे तर शिष्या होती १३ वर्षांची शिवाय गुरूला चार मुलेही होती. पण सरोजला मात्र याचा थांगपत्ता नव्हता.