Tagged: marathi prernadayi
प्रश्नोत्तरे आपण शालेय वयापासूनच सोडवत आलो आहोत. एखादा विषय शिकत असताना तो आपल्याला कितपत समजलाय हे कसं कळतं? त्या विषयावरचे प्रश्न आपण सोडवू शकतो की नाही? उत्तरं बरोबर जुळतात का? यावरुन शिकलेला विषय आपण कितपत...
मित्रांनो, सध्याच्या काळात स्मार्ट असणं खूप गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल, आहोतच की आम्ही स्मार्ट!!! पण नीट समजून घ्या. फक्त फॅशनेबल कपडे घालणं, फाडफाड इंग्लिश बोलणं किंवा अगदी आधुनिक गॅजेट्स वापरणं एवढ्यापुरतंच हे मर्यादित नाहीय....
मित्रांनो, आपण आयुष्यात आता ज्या कोणत्या अवस्थेत आहोत त्यासाठी जबाबदार आहेत आपण वेळोवेळी घेतलेले निर्णय. असं म्हणतात की, योग्य वेळी घेतलेला एक योग्य निर्णय संपूर्ण आयुष्य बदलून टाकू शकतो आणि याविरुद्ध एक अयोग्य निर्णय...
मित्रांनो, आपण बरीच स्वप्नं पहातो. मनातल्या मनात अनेक योजना बनवतो. नवीन वर्षाचे संकल्प करतो. पण काही काळानंतर लक्षात येतं की गोष्टी आपण ठरविल्याप्रमाणे घडत नाहीयेत. आपण जो काही विचार करत होतो त्याप्रमाणे काही झालंच नाही....
या जगात सर्वात कठीण आहे स्वतःला स्विकारणे. स्वतः मधले दुर्गुण, कमतरता यांच्यासहित स्वतःचा संपूर्ण स्विकार करणे आणि स्वतःवर भरभरून प्रेम करणे. खरंच हे करण्यासाठी खूप धैर्य लागतं. कारण आपण कसे आहोत हे आपल्याला माहीत असतं....
निराश व्यक्ती ध्येय गाठू शकेल का? हे तर अजिबातच खरं वाटत नाही. हाच विचार मनात आला ना? पण यात तुमची काहीच चूक नाहीय. कारण आपला दृष्टिकोन संपूर्ण वेगळा आहे. आजवर आपण जे ऐकत आलोय त्यातूनच...
टेन्शन, ताणतणाव आणि स्ट्रेस आपली मानसिक ताकद दुबळी करतात. कठीण प्रसंगात मानसिक संतुलन हरवते आणि मग आपण चुकीचे निर्णय घेत जातो. त्यामुळे परिस्थिती अधिकच बिघडत जाते. हे एक दुष्टचक्र आहे. पण तुम्ही काही व्यक्ती पाहिल्या...
आपल्या समाजात बहूतेक वेळा स्वतःचा विचार करणारी, स्वतःचे हित जपणारी व्यक्ती ही स्वार्थी ठरवली जाते. विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत तर हे प्रकर्षाने जाणवते. अगदी पूर्वापार आपल्या मनावर हेच बिंबवले गेले आहे. स्त्री मग ती आई, बहिण,...
मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं? शांत आणि समाधानी मन म्हणजे सुख. आयुष्यात तुम्ही भरपूर पैसा मिळवला, बंगला, गाडी सर्व काही असेल पण मानसिक शांतता नसेल तर …? या मनाचं सगळं काही अजबच आहे!!!...
आयुष्य हे सुखद सुंदर असावं असं सोनेरी स्वप्न प्रेत्येकाचंच असतं. पण असं सोनेरी स्वप्न सगळ्यांचंच पूर्ण होत नाही किंवा ज्यांना पूर्ण होतं त्यांचंही ते इतक्या सहजतेने पूर्ण झालेलं नसतंच. त्यासाठी त्यांनी प्रचंड कष्ट घेतलेले असतात....