तुमच्या सगळ्या चिंता दूर करतील, फक्त हे ६ कानमंत्र
कधीकधी आपली लाईफ आधीपासूनच कॉम्प्लिकेटेड असते तर कधीकधी आपण स्वतः ती अधिक किचकट बनवतो.
कधीकधी आपली लाईफ आधीपासूनच कॉम्प्लिकेटेड असते तर कधीकधी आपण स्वतः ती अधिक किचकट बनवतो.
आपण आपल्या आजुबाजूला अशी बरीच लोकं बघतो, ज्यांच्यामध्ये थोडादेखील संयम नसतो. ज्यांना कोणत्याही समस्येतून ताबडतोबत बाहेर पडायचे असते, कोणत्याही प्रयत्नानंतर लगेच यशाची अपेक्षा असते, ज्यांना संघर्ष न करता विजय प्राप्त करायचा असतो. आणि हे...
जिंकण्याची जिद्द आणि सवय असलेल्या लोकांची ‘संगत’ तुमचे आयुष्य बदलून टाकणारी ठरते.. कशी ते ह्या लेखातून वाचा. कट्टी तर कट्टी.. बारम बट्टी.. बारा महिने बोलूच नको.. लिंबाचा पाला तोडू नको.. ह्या चारोळ्यांशीवाय कोणाचेच बालपण मजेत...
ही कहाणी आहे प्रतीक्षा तोंडवळकर यांची, त्या बँकेत रुजू झाल्या तेंव्हा दहावी पासही नव्हत्या, आज त्या असिस्टंट जनरल मॅनेजर पदापर्यंत पोहचल्या आहेत. “मनात आणलं तर काहीही अशक्य नाही” याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे प्रतीक्षा तोंडवळकर!...
कौटुंबिक सोहळ्यात किंवा प्रोफेशनल लाईफ मध्ये संकोची वृत्ती असल्यामुळे तुमची सर्वांदेखत गोची होते का?
म्हणजे बघा…
धकाधकीचं आयुष्य जगता जगता माणूस मेटाकुटीला येऊन जातो. जसा वस्तूंचा ‘गॅरंटी पिरियड’ संपत आला कि त्या खराब होऊ लागतात, तसंच आपलं शरीर सुद्धा वयोमानानुसार तक्रारींचा पाढा वाचू लागतं. तब्बेतीच्या तक्रारी वाढू लागल्या तर हळूहळू उदास...
मानसिक स्वास्थाचे आश्चर्यकारक फायदे आहेत. तुमच्या मनाशी आणि स्वतःशी बोलण्याच्या पद्धतीची काळजी घ्या. नकारात्मक बोलण्यामुळं स्वतः ला कमकुवत होऊ देऊ नका. आयुष्य दर दिवशी नवं असतं. त्याबरोबर तुम्हीही बदलू शकता. चांगले बदल घडवू शकता. हे जरी...
मित्रांनो आपल्याला आयुष्यामध्ये सगळ्याच गोष्टी काही भरभरून मिळालेल्या नसतात. पण नेमक्या आपल्याकडे नसलेल्या गोष्टी दुसऱ्यांच्या आयुष्यात तुम्हांला दिसतात आणि तुमचंच दुःख दाट होतं. यापुढं मात्र दुसऱ्यांच्या आयुष्याशी स्वतःच्या आयुष्याची तुलना करण्याआधी ही गोष्ट नक्की लक्षात...
तुमचं आयुष्य असो कितीही व्यस्त, या 20 सहज साध्या सोप्या उपायांनी तुम्ही तुमचं आयुष्य आणि तुमची जीवनशैली आणखी सुधारू शकाल. आयुष्यात एक काळ असा असतो की आर्थिक गणितं, कुटुंब आणि काम यामध्ये तुम्ही गुरफटून जाता. स्वतःकडे बघायला वेळच नसतो.
मानसिक आरोग्य ही जागतिक स्तरावरची एक गंभीर समस्या आहे. बऱ्याच लोकांना, त्यांना मानसिक समस्येने ग्रासलेलं आहे हेच माहिती नसतं. आला दिवस पुढे ढकलत ते जगत असतात. पण त्यांना पावलोपावली समस्यांना तोंड द्यावं लागतं.