कशा लोकांशी मैत्री करावी, हे सांगणारी पंचसूत्री!!
जिंकण्याची जिद्द आणि सवय असलेल्या लोकांची ‘संगत’ तुमचे आयुष्य बदलून टाकणारी ठरते.. कशी ते ह्या लेखातून वाचा. कट्टी तर कट्टी.. बारम बट्टी.. बारा महिने बोलूच नको.. लिंबाचा पाला तोडू नको.. ह्या चारोळ्यांशीवाय कोणाचेच बालपण मजेत...