Tagged: Sambhaji Maharaj

हिरकणी कथा

हिरकणी कथा

रायगडाचे दरवाजे बंद झाले की फक्त वारा आणि पाऊसच गडावर पोहचायचा. हिरा जाऊन दरवाज्या जवळ असणार्‍या शिपायांना विनवणी करू लागली. पण काही उपयोग झाला नाही. तिला गडावरून घरी जाणं गरजेच होतं. तिचा तान्हुला तिची वाट पाहत होता. तान्ह बाळ आई शिवाय किती वेळ राहणार होते…

संभाजी महाराज

शास्त्र आणि शस्त्र यांचा उत्कृष्ठ मिलाप असणारे शूरवीर संभाजी राजे

आपल्या अल्पश्या शासनकाळात त्यांनी १२० युद्ध केले आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे यातले एकही हरले नाही. त्यांच्या पराक्रमाने वैतागून, त्रासून बादशहा औरंगजेबाने शपथ घेतली होती कि जोपर्यंत संभाजींना हरवणार नाही तोपर्यंत आपला किमोन्श डोईवर चढवणार नाही.

error: © Copyrights 2022. All rights reserved!